जुनेच messege पुन्हा वाचत असतं कुणीतरी...
पावसाच्या थेंबात अश्रु लपउन रडत असतं कुणीतरी ...
कुणालातरी हसताना लपून बघत असत कुणीतरी...
दिवे सगळे विज़ल्या वरही का जळत असत कुणीतरी...
सगळे जग झोपले असताना उघड्या डोळ्यानी स्वप्न बघत असत कुणीतरी...
कुणी येणार नाही तरी वाट बघत का असत कुणीतरी...
माणसाच्या या इतक्या गर्दित का एकटं असत कुणीतरी...
-अमन कांबळे
No comments:
Post a Comment